24 January 2015

भारत

  1. भारत

  • २६ जानेवारी १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी 
  • १५ आगस्ट हा दिवस स्वातंत्र्य म्हणून साजरा करतात . 
  • २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतात . 
  • १५ आगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वातंत्र्य  झाला .
  • आपली राष्ट्रीय प्रतीके -राष्ट्रध्वज , राष्ट्रगीत ,व राजमुद्रा 
  • ' जन गण मन 'हे राष्ट्रगीत आहे , ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले . 
  • भारत देशात एकूण २९ घटकराज्ये व ७ केंद्रशासित प्रदेश आहे . (२९ वे राज्य तेलांगणा ) 
  • आपल्या देशातील पहिली महानगरपालिका 'मुंबई 'येथे स्थापन झाली .   
  •  संविधान सभेचे अध्यक्ष डा राजेन्द्रप्रसाद हे होते .
  • संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डा बाबासाहेब आंबेडकर हे होते . 
  • संविधान सभेत एकूण २९९ सदस्य होते . 
  • ९ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभेची पहिली बैठक व कामकाज सुरु झाले . 
  • २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेचे कामकाज  झाले . 
  • संसदेचे प्रथम सभागृह -लोकसभा 
  • लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त ५५० असते . 
  • लोकसभेच्या अध्यक्षा मा. सुमित्रा महाजन ह्या आहेत . 
  • संसदेचे द्वितीय सभागृह -राज्यसभा 
  • संसदेच्या सदस्यांना खासदार म्हणतात  
  • राज्यसभेच्या सदस्य संख्या २५०असते . 
  • भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात . 
  • राज्यसभेचे सभापती मा . श्री . हमीद अन्सारी हे आहेत . 
  • देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतीच्या नावाने चालतो . 
  • भारताचे सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे आहे . 
  • भारताचे राष्ट्रपती हे भूदल , नौदल व वायुदल या तिन्ही संरक्षण दलाचे सरसेनापती असतात . 
  • भूदलाच्या प्रमुखाला जनरल म्हणतात 
  • नौदलाच्या प्रमुखाला अडमिरल म्हणतात .
  •  वायुदलाच्या प्रमुखाला  एअर चीफ मार्शल म्हणतात . 
  • संयुक्त राष्ट्रे हि आंतरराष्ट्रीय संघटना २४ आक्टोबर १९४५ रोजी स्थापन झाली . 
  • आमसभेचे अध्यक्षपद श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांनी भूषवले . हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय  महिला आहेत . 
  • ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतात . 
      •  

No comments:

Post a Comment

a